अण्णाभाऊ साठे निबंध 2022 -23 Lokshahir Annabhau Sathe Essay in Marathi & English Speech Pdf Download

Annabhau Sathe Essay in Marathi

Annabhau Sathe Jayanti 2022: अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र, भारत पासून एक समाजसुधारक आणि लेखक होते. अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली गावाच्या वाटेगाव या खेड्यात मातंग समाजातील एका कुटुंबात झाला. औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही अण्णाभाऊ साठे यांनी मराठीतील 35 कादंबर्यांत एक लेख लिहिले. त्यातील एक म्हणजे फकिरा (1 9 5 9). सध्या 1 9 61 च्या फकीराला 1 9 61 मध्ये राज्य सरकारचा सन्मान मिळाला. अण्णाभाऊ साठेच्या लघुकथांचे 15 संग्रह आहेत. त्यांच्या बर्याच मोठ्या कथांची संख्या बर्याच भारतीय आणि 27 नॉन-भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. त्याच्या जयंतीवर आपल्याला दिसेल annabhau sathe essay in marathi, अन्ना भाउ साथै सभाषाण कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|

Annabhau Sathe Essay in Marathi

अण्णाभाऊ साठे जयंती 2020: वारंवार वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7, वर्ग 8, वर्ग 9, वर्ग 10, वर्ग 11, वर्ग 12 बालकांचा विचार केला जातो अण्णा भाऊ साथै वर निबनध लिहा. बघूया annabhau sathe essay, Annabhau Sathe marathi Shayari, lokshahir annabhau sathe essay in marathi, Annabhau Sathe Status in Marathi, annabhau sathe essay in marathi language, Annabhau sathe hd wallpaper, annabhau sathe essay in hindi, अण्णाभाऊ साठे कविता, annabhau sathe nibandh in marathi speech निश्चित रूप से आयोजन समारोह या बहस प्रतियोगिता (debate competition) यानी स्कूल कार्यक्रम में स्कूल या कॉलेज में भाषण में भाग लेने में छात्रों की सहायता करेंगे। इन अण्णाभाऊ साठे पर मराठी भाषण हिंदी में 100 words, 150 words, 200 words, 400 words जिसे आप pdf download भी कर सकते हैं:

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

Annabhau Sathe Essay in English

Annabhau Sathe Essay in English

Tukaram Bhaurao alias Anna Bhau Sathe was famous not only as a shahir (folk poet) but also a writer who handled short story and novel forms efficiently and effectively. He brought honour and status to the folk art of tamasha. He used the forms of poetry like powada, lawani and song to propagate his social ideas among the population of common workers. He made people aware of political issues in Maharashtra before and after the Independence. His contribution made through his work as a shahir during the Samyukta Maharashtra Movement and Goa Mukti Sangram is particularly significant.

We find Anna Bhau’s firsthand experience of the down trodden sections of rural, dalit and women folk reflected in his literature. While urban and upper class society was being portrayed in the dominant novels of N. S. Phadke and V.S. Khandekar, Anna Bhau brought in the reflection of poor, rural and suffering communities in Marathi literature. He has successfully dealt with the theme of adventure in his novels. In his most celebrated novel Fakira, he has presented the adventurous life story of his real life uncle Fakira Ranoji Maang. In Varanechya Khoryaat, however, he has dealt with the tale of a young man, who sacrificed his life in the freedom struggle, and his beloved.

Anna Bhau was called a ‘socialist author’ because he connected his writings to social movements. His social commitment to the problems of working class population is reflected particularly in all his writing. He has clarified his literary stand in the introduction to his novel Vaijayanta as follows:

Before beginning to write, I have learnt the principle that the artist who cares for the people is taken care of in return by them. I strongly believe in the conflicts of the people of my country. I dream everyday that my country should be happy, civilized, full of prosperity and equality and Maharashtra should become an earthly paradise. I write while I continue to see such dreams. You cannot see the truth in life just by using the eyes of imagination and ingenuity. Your heart has to catch it. Whatever a writer’s eyes see may not necessarily help the writer; on the contrary it may betray him. I strongly believe that this earth is not held in balance on the head of Vishnu’s Sheshnaag, it is held in balance on the palms of Dalits. I am trying to portray the lives of Dalit peoples with honesty and conviction.
Mumbaichi Lavani that Anna Bhau had written was quite famous in those days. He captured the paradox and absurdity between the poverty and affluence in the city along with its many other forms.

Annabhau Sathe Nibandh

इन anna bhau sathe speech for student, 1 august anna bhau sathe speech, बाल गंगाधर तिलक पर भाषण, को आप किसी भी भाषा जैसे Hindi, हिंदी फॉण्ट, मराठी, गुजराती, Urdu, उर्दू, English, sanskrit, Tamil, Telugu, Marathi, Punjabi, Gujarati, Malayalam, Nepali, Kannada के Language Font में साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection जिसे आप अपने अध्यापक, मैडम, mam, सर, बॉस, माता, पिता, आई, बाबा, भाऊ, संत, शाळा मित्र, वर्गमित्र, कॉलेज विद्यार्थी आणि संकाय सदस्य, sir, madam, teachers, boss, principal, parents, master, relative, friends & family whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं

हिन्दी जगत अन्ना हज़ारे से बखूबी परिचित है पर उस महान अन्ना से उतना परिचित नहीं है जितना होना चाहिए था। ये अन्ना हज़ारे से भी हजार गुना महान अन्ना कौन है? इस अन्ना को दुनिया अन्ना भाऊ साठे के नाम से जानती है। महाराष्ट्र में यह नाम अब उतना अपरिचित नहीं रहा पर तथाकथित ऊंची जातियों का एक तरह का तिरस्कार तमाम महानता के बावजूद अब भी जारी है। अन्नाभाऊ साठे का जन्म माँग नामक अनुसूचित जाति में हुआ था।

अछूत तो अछूत तिसपर माँ-बाप अत्यंत गरीब थे । कुलकर्णी (ब्राह्मण) गुरुजी के नीचपन के कारण केवल डेढ़ दिन ही स्कूल में टिक पाये और स्कूल छोड़ देना पड़ा । पेट की आग शांत करने के लिए उन्होने अपने गाँव वाटेगाँव (सांगली) से बॉम्बे का लगभग 400 किमी का सफर पैदल ही तय किया । यहाँ वे मजदूर आंदोलनों से गुजरते हुये कम्युनिस्ट लोगों के संपर्क में आए और आंदोलन से सक्रिय रूप से जुड़ गए (बाद में वे रूस भी गए)। उन्होने 35 उपन्यास लिखे। 12 कथासंग्रह लिखे। 3 नाटक, 10 पोवाड़े, एक यात्रा वृतांत 14 तमाशा लिखे । उनके 8 उपन्यासों पर सिनेमा भी बना । उन्होने संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में सक्रिय सहभाग लिया और “माझी मैना” लावणी लिखी। अन्नाभाऊ साठे कम्युनिस्ट आंदोलन में थे पर धीरे-धीरे उससे उनका मोहभंग होता गया ।

16 अगस्त 1947 को जब देश का सारा ब्राह्मण-बनिया आजादी के जश्न में सराबोर था कम्युनिस्टों के भारी विरोध के बावजूद उन्होने बारिश में भीगते हुये 60 हजार लोगों की रैली बॉम्बे में निकाली और उद्घोषणा दी ” ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है” । शायद उन्हें आभास हो गया था कि केवल ब्राह्मण-बनिए ही आजाद हुये हैं । अंतत वे कम्युनिस्ट काल्पनिक दुनिया से बाहर आ गए और वास्तविकता स्वीकारते हुये आंबेडकरवादी बन गए । उन्होने अपनी भावनाएं कुछ इस तरह व्यक्त कीं ।

जग बदल घालूनी घाव

सांगून गेले मज भीमराव…

हजारों साहित्यकार आपको मिल जाएंगे पर भयानक विपरीत परिस्थितियों को झेलकर ऊंचाइयों को छूते हुये बहुत कम मिलेंगे । अन्नाभाऊ साठे की महानता किस बात में है? स्कूली अनपढ़ होते हुये भी उन्होने पढ़ने-लिखने की न केवल योग्यता हासिल की बल्कि क्रांति का बहुत बड़ा साहित्य भी रचा जो अच्छे-अच्छे ज्ञानपीठियों की मिट्टी-पलीद कर दे। कम्युनिस्ट आंदोलन के नकली और खोखलेपन को समझने का उनसे अच्छा कोई उदाहरण नहीं है यह उनके जीवन से जाहीर है । 1969 की 18 जुलाई को उनकी मृत्यु हुई इसी बहाने से आज उन्हें श्रद्धांजली देने के लिए यह पोस्ट लिखने की जरूरत महसूस हुई । कहते हैं बहुत दिनों से वे भूखे थे और भूख के कारण ही वे मृत्यु को प्राप्त हुये । आंबेडकरवादी आंदोलनों को धन कमाने का जरिया समझने वालों और विभिन्न बहाने बनाकर उन्हें बचाने वाले अंधभक्तों के मुंह पर मा कांशीराम का जीवन तो तमाचा है ही फकीरा “अन्नाभाऊ साठे” का जीवन भी यही संदेश देता है ।

1969 की 18 जुलाई को उनकी मृत्यु हुई इसी बहाने से आज उन्हें श्रद्धांजली देने के लिए यह पोस्ट लिखने की जरूरत महसूस हुई । कहते हैं बहुत दिनों से वे भूखे थे और भूख के कारण ही वे मृत्यु को प्राप्त हुये । आंबेडकरवादी आंदोलनों को धन कमाने का जरिया समझने वालों और विभिन्न बहाने बनाकर उन्हें बचाने वाले अंधभक्तों के मुंह पर मा कांशीराम का जीवन तो तमाचा है ही फकीरा “अन्नाभाऊ साठे” का जीवन भी यही संदेश देता है ।

2020 update

About the author

admin